खासदारांनी दहा वर्षांत घाटाखाली दुर्लक्ष केले : हमीद शेख

दि २२ एप्रिल (पीसीबी ) खोपोली, (प्रतिनिधी) - विद्यमान खासदारांनी घाटाखाली दहा वर्षे दुर्लक्ष केले. त्यांनी या भागांत विकासकामे केली नाहीत. दहा वर्षे कोठे गायब झाले होते माहित नाही. आता

bpcauthor bpcauthor

लयं फडफड करत होता, स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला कायं माहिती?,

नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. यावर बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर टीका केली आहे. लयं फडफड करत होता,

bpcauthor bpcauthor

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात ९ हजार हिंदूंच्या उपस्थितीत ‘सनातन गौरव दिंडी’!

पुणे - सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ‘सनातन धर्मावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी, तसेच सनातन धर्माचा गौरव वाढवण्यासाठी’ रविवारी सायंकाळी पुणे येथे ९ हजारांहून अधिक हिंदूंनी एकत्र येऊन ‘सनातन

bpcauthor bpcauthor

लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी

दि २२ एप्रिल (पीसीबी ) - लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 21) सायंकाळी साडेचार वाजता मावळ तालुक्यातील उर्से येथे घडली. गोपीनाथ बाळासाहेब लिमण

bpcauthor bpcauthor

भाजपचे खाते उघडले सुद्धा, पहिला निकाल बिनविरोध

लोकसभा निवडणुकीमुळे सध्या देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सगळेच पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. तर सत्ताधारी भाजप आम्ही या निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त

bpcauthor bpcauthor

भवानी मातेचा अपमान करणाऱ्या अवधूत वाघ यांचा संभाजी ब्रिगेडकडून निषेध

उद्धव सेनेची निवडणूक निशाणी असलेल्या मशाल चिन्हावर नुकत्याच प्रसारित करण्यात आलेल्या मशाल गीतावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असून यातील हिंदू व जय भवानी हे दोन शब्द वगळा अशी नोटीस उद्धवसेनेला

bpcauthor bpcauthor

महावीर जयंती निमित्त उपस्थित हजारो जैन बांधवांचा १०० टक्के मतदानाचा निर्धार…

संपूर्ण विश्वाला अहिंसा आणि शांतीचा अनमोल संदेश देणारे भगवान महावीर स्वामी यांची बंधूभावाची शिकवण सर्वांनी जोपासावी त्याचप्रमाणे आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्वांनी येणाऱ्या मावळ लोकसभा निवडणूकीत मतदानाचा हक्कही बजवून

bpcauthor bpcauthor

आढळरावांनी आपला पराभव मान्य केलाय – खासदार डॉ. अमोल कोल्हे

आंबेगाव : केंद्रातील सत्ता ही बदलत आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येत असल्याने केंद्रात सत्तेतील खासदार निवडून द्या हे विधान करून आढळराव यांनी आपला पराभव मान्य केला असल्याचा टोला खासदार

bpcauthor bpcauthor

प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलवर महिलेचा आरोप

पुणे : बालेवाडी येथे झालेल्या एका इव्हेन्टमध्ये संगीतकार अजय-अतुल (Ajay Atul) यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप राधिका कुलकर्णी (Radhika Kulkarni) या आयोजक महिलेने केला आहे. या महिलेने सहकाऱ्यांसह संगीतकार अजय-अतुल

bpcauthor bpcauthor

लग्नाचे वचन मोडल्याने ‘त्या’ महिलेचा खून

डोक्यात दगड घालून महिलेचा खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी आळंदी येथे उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महिलेने लग्नाचे वचन मोडल्याने तिचा खून केल्याचे

bpcauthor bpcauthor