AI म्हणजे संकट नव्हे, स्मार्ट सहकारी – आयुक्त शेखर सिंह
पिंपरी, दि. 5– कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाविषयी सध्या समाजमाध्यमांवर अनेक सकारात्मक आणि नकारात्मक मतप्रवाह दिसत आहेत. मात्र, आता हे तंत्रज्ञान केवळ भविष्यातील कल्पना न राहता, प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा एक आवश्यक…
“…ते धनंजय मुंडेंना दारू-मुली पुरवतात….”; करुणा शर्मांच्या आरोपांनी एकच खळबळ
|राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या माजी सहचारिणी करुणा शर्मा यांनी गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे. “धनंजय मुंडेंनी आजूबाजूला दलाल जमवले आहेत, जे त्यांना…
बोगस सोयाबीन बियाण्यांची तपासणी करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी.
संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीची कृषी आयुक्तांकडे मागणी. सोयाबीनच्या बियाण्यांच्या कंपन्यांच्या प्रत्येक लॉटचे नमुने तपासून बोगस रिपोर्ट आलेल्या सर्वच कंपन्यांवर ताबडतोब लायसन्स रद्द ची कारवाई करावी तसेच सदरील कंपन्यांच्या बियाणे, जात…
” स्मार्ट सिटी मिशन” अपयशातून धडा घेण्याची गरज !
(प्रा नंदकुमार काकिर्डे)* २०१५ मध्ये सुरू झालेल्या "स्मार्ट सिटी मिशन" योजनेची दहा वर्षाची मुदत ३१ मार्च २०२५ रोजी संपली. देशपातळीवरील या योजनेचा आढावा घेतला तर प्रशासकीय अकार्यक्षमता, राजकीय नेत्यांचे आर्थिक…
शेअर मार्केट मधील गुंतवणूक व व्यावहारिक कौशल्य समजून घ्या – नंदकुमार काकिर्डे
भविष्यातील अडचणी आणि आर्थिक गरजा ओळखून गुंतवणूक करा - नंदकुमार काकिर्डे इन्फनाइट मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे दिमाखदार उद्घाटन पुणे, दि. ५ बचतीबरोबरच सर्वांनी शेअर मार्केट मधील गुंतवणूक व व्यावहारिक कौशल्य…
खराब झालेले नारळ पाणी प्यायल्याने ६९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
दि .५ ( पीसीबी ) - एका डॅनिश माणसाचा रेफ्रिजरेटरशिवाय नारळाचे पाणी पिऊन मृत्यू झाला, ज्यामुळे मेंदूला गंभीर नुकसान झाले. आरोग्य तज्ञांनी अन्नाची अयोग्य साठवणूक आणि नारळाच्या दूषिततेच्या धोक्यांबद्दल इशारा…

