४६.२ अंश सेल्सिअस तापमानासह, ओडिशाचे झारसुगुडा देशातील सर्वात उष्ण ठिकाण बनले

दि . २४ ( पीसीबी ) - ४६.२ अंश सेल्सिअससह, ओडिशाचे झारसुगुडा हे देशातील सर्वात उष्ण ठिकाण बनले आहे भारतीय हवामान खात्याने सांगितले की, महाराष्ट्रातील विदर्भ क्षेत्रातील चंद्रपूर हे देशातील

bpcauthor bpcauthor

दुषित पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आयुक्त शेखर सिंह यांची चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्र व निघोजे बंधाऱ्याला भेट*

पिंपरी, दि . २२ : इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून शहरातील नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी चिखली येथील जलशुद्धीकरण

bpcauthor bpcauthor

९० वर्षांनंतर दलित भाविकांचा नामक्कलमधील मरीअम्मन मंदिरात प्रवेश

दि . २३ ( पीसीबी ) - सामाजिक न्यायासाठी एक ऐतिहासिक क्षण म्हणून, अनुसूचित जाती (एससी) च्या सदस्यांना नामक्कलमधील वीसानाम गावातील महा मरीअम्मन मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. दलित

bpcauthor bpcauthor

छत्तीसगडमध्ये राजस्थानच्या मजुरांवर क्रूरता, चिमट्याने गुप्तांग ओढले: अ‍ॅडव्हान्स मागितल्याने शॉक दिला

दि . २३ ( पीसीबी ) - छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात राजस्थानमधील दोन दलित कामगारांना बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर त्यांना विजेचे शॉक देण्यात आले आणि त्यांची नखे आणि

bpcauthor bpcauthor

सगळे उपाशी आहोत…

दि . २३ ( पीसीबी ) पिंपरी, – मंगळवारी पहेलगामला पोहचण्यापूर्वीच अतिरेकी हल्ल्याची खबर मिळाल्याने त्याच ठिकाणी निघालेल्या पुणे, पिंपरी चिंचवडच्या ३५ पर्यंटकांना लष्कराने हॉटेलवर थांबवल्याने सर्वजण सुखरूप आहेत. अनेक

bpcauthor bpcauthor

रावेत आणि चिंचवड परिसरातील रहिवासी अडकले

पिंपरी, दि. २३ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारन व्हॅलीत 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील

bpcauthor bpcauthor

पहलगाम हल्ल्याचा सचिन, कोहलींने केला निषेध

दि . २३ ( पीसीबी ) - रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे काल(२२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर

bpcauthor bpcauthor

या हरामखोरांना विसरू नका, चार पाकिस्तानी अतिरेक्यांचे फोटो समोर

दि . २३ ( पीसीबी ) - जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला

bpcauthor bpcauthor