जिजाऊ रथयात्रेचे बुधवारी शहरात होणार जोरदार स्वागत

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेडची जय्यत तयारी दि . २८ ( पीसीबी ) - मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडो अभियान अंतर्गत जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.ही रथयात्रा

bpcauthor bpcauthor

विधानसभा उपाध्यक्षांच्या आदेशाला प्रशासनाने दाखवली केराची टोपली…

दि . २८ ( पीसीबी ) - मुळा नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात रविवारी पिंपळे निलख येथे मोठे जनआंदोलन झाले होते. आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेतविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी नदी सुधार

bpcauthor bpcauthor

पतंगराव कदम यांच्या कन्या भारती यांचे निधन

सांगली, दि. २८ : जिच्या पावलांनी डॉ. पतंगराव कदम शिक्षणमहर्षी म्हणून घडले, जिच्यामुळे पतंगरावांनी आपल्या सगळ्या संस्थांना 'भारती' नाव दिले, अशा भारतीताई लाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काँग्रेसचे दिवंगत

bpcauthor bpcauthor

मुंबईतील ईडी ऑफिसच्या बिल्डिंगला आग

दि . २८ (पीसीबी ) - मुंबईतील ईडी ऑफिसच्या बिल्डिंगला रविवारी (दि.28) भीषण आग लागली होती. मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) झोनल ऑफिस क्रमांक-1 मध्ये ही आग लागली

bpcauthor bpcauthor

‘लाडकी बहीण योजना’ बंद होणार ?

दि . २८ ( पीसीबी ) - महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजना’ बंद होणार असल्याच्या चर्चांना अर्थमंत्री अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. ही योजना म्हणजे भाऊबीज आणि रक्षाबंधनाच्या

bpcauthor bpcauthor

१३ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी तीन तरुणांना अटक

लखनऊ: गोसाईगंज परिसरात शनिवारी रात्री उशिरा एका कार्यक्रमातून परत येत असताना तीन तरुणांनी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. "ती घरी परतत असताना, जौखंडीचे रहिवासी असलेल्या

bpcauthor bpcauthor

पाकिस्तानच्या एका निर्णयामुळे या भारतीय कंपनीला ८००० कोटी रुपयांचे नुकसान झाले….

दिल्ली (दि. २७ एप्रिल) : अलिकडच्या पहलगाम घटनेमुळे भारत आणि पाकिस्तानमधील कटुता वाढली आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये नवीन राजनैतिक युद्ध सुरू झाले आहे. एकीकडे भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला

bpcauthor bpcauthor

दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास मोदी सक्षम – रामदास आठवले

आरपीआयच्या पिंपरी चिंचवड मध्यवर्ती कार्यालयाचे वाकड येथे आठवले यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी,दि. २७ काश्मीर मध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर केलेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानने भारताची छेड काढण्याचा प्रकार आहे, त्याला प्रत्युत्तर

bpcauthor bpcauthor