तिरंगा यात्रा ही शौर्य, बलिदान, अभिमान याची एक झलक : डॉ. कैलास कदम

पिंपरी, दि. २२ ऑपरेशन सिंदूरमधील जवानांना अभिवादन करण्यासाठी काल (दि. २१ मे) रोजी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वात गोकुळ हॉटेल ते पिंपरी चौक येथे

bpcauthor bpcauthor

ईडीने मर्यादा ओलांडल्या आहेत – सर्वोच्च न्यायालयाची टीका; TASMAC प्रकरणी कारवाईला स्थगिती

दि . २२ ( पीसीबी ) - सर्वोच्च न्यायालयाने आज (२२ मे) तामिळनाडू राज्य विपणन महामंडळ (TASMAC) विरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या तपास आणि छाप्याला स्थगिती दिली. "तुमचे ईडी सर्व मर्यादा ओलांडत

bpcauthor bpcauthor

भाजप आमदारावर सामूहिक बलात्काराचा गंभीर आरोप; पीडितेच्या चेहऱ्यावर लघवी करून विषाणूचं इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार

दि . २२ ( पीसीबी ) - कर्नाटकातील भाजप आमदार मुनीरत्ना आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर एका ४० वर्षीय महिलेने सामूहिक बलात्कार, चेहऱ्यावर लघवी करणे आणि हानिकारक पदार्थाचे इंजेक्शन दिल्याचा आरोप केल्यानंतर

bpcauthor bpcauthor

वैष्णवी हत्या प्रकऱणात पती, सासू व नणंदेच्या पोलिस कोठडीत वाढ, राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

पिंपरी, दि. २२ : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणेने टोकाचं पाऊल उचललं. जमीन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केल्यानंतर

bpcauthor bpcauthor

विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी ५ कोटींचा मलिदा

दि . २२ ( पीसीबी ) - धुळ्यात शासकीय विश्रामगृहात एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. गुरुवारी पहाटे चार वाजता या रक्कमेची मोजणी संपली. विधिमंडळातील अंदाज समितीमधील

bpcauthor bpcauthor

भोसरी परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी

पुणे, दि. २१ : पुणे रेल्वे स्टेशन आणि भोसरी परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देणारा फोन महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला करण्यात आला आहे. धमकीच्या या फोनने खळबळ उडाली असून पुणे

bpcauthor bpcauthor

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम

दि . २१ ( पीसीबी ) - पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम यांची नियुक्ती झाली आहे. या पूर्वी ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते आणि आता ते पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते.

bpcauthor bpcauthor

अवघ्या २० हजारासाठी शेतकऱ्याची आत्महत्या

अकोला, दि. २१ : राज्यात एकीकडे पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान सहन करावे लागत आहे. मान्सूनपूर्वच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह वीज कोसळून नुकसान झाल्याच्या घटना

bpcauthor bpcauthor