नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – राफेल घोटाळयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीही वाचवू शकणार नाही, असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) येथे केला. मोदींनी अनिल अंबानीना व्यक्तीगत फायदा पोहोचवला आहे, या आपल्या आरोपांचा राहुल गांधी यांनी पुनरुच्चार केला.