“आपल्या मनातच ‘स्वर्णिम भारत’ ही संकल्पना रुजायला हवी!” वासंतिक व्याख्यानमाला – अंतिम पुष्प

"आपल्या मनातच 'स्वर्णिम भारत' ही संकल्पना रुजायला हवी!" असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी आकांक्षा यांनी सोमवार, दिनांक २० मे २०२४ रोजी विरंगुळा केंद्र, पागेच्या तालमीसमोर, चिंचवडगाव येथे केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड

bpcauthor bpcauthor

बेड, गाद्यांतून लपवल्या ६० कोटींच्या नोटा, मोजायला लागल्या दहा मशिन

आग्रा येथील ३ बूट व्यापाऱ्यांच्या घरांवर आयकर पथकाने छापे टाकले. एका व्यावसायिकाच्या घरातून ६० कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटा बेड, गाद्या आणि कपाटात लपवून ठेवल्या होत्या.

bpcauthor bpcauthor

देशातील सट्टा बाजारचा अचूक अंदाज सांगतो…

सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा भाजपचे म्हणजेच नरेंद्र मोदींचेच सरकार येणार असे स्पष्ट आहे. क्रिकेट सामन्यावर सट्टा लागतो तसाच आता सत्ता कोणाची, कोणती जागा कोण जिंकणार, राज्यात कोणाच्या किती

bpcauthor bpcauthor

मोदी सत्तेत आल्यास शेअर मार्केटला मोठे चढ-उतार

सध्या देशात लोकसभेची निवडणूक होत आहे. येत्या चार जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निकालानंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार येण्याची शक्यता आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

bpcauthor bpcauthor

मावळातील सर्व सहा आमदारांनी प्रचार केला, पण राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी युतीधर्म पाळला नाही –

सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा भाजपचे म्हणजेच नरेंद्र मोदींचेच सरकार येणार असे स्पष्ट आहे. क्रिकेट सामन्यावर सट्टा लागतो तसाच आता सत्ता कोणाची, कोणती जागा कोण जिंकणार, राज्यात कोणाच्या किती

bpcauthor bpcauthor

मावळातील सर्व सहा आमदारांनी प्रचार केला, पण राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी युतीधर्म पाळला नाही –

सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा भाजपचे म्हणजेच नरेंद्र मोदींचेच सरकार येणार असे स्पष्ट आहे. क्रिकेट सामन्यावर सट्टा लागतो तसाच आता सत्ता कोणाची, कोणती जागा कोण जिंकणार, राज्यात कोणाच्या किती

bpcauthor bpcauthor

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास म्हणतात, आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक

कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी सोमवारी निवृत्त होताना केलेल्या समारोपाच्या भाषणामध्ये आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचे जाहीर केले. मात्र, न्यायाधीश म्हणून काम करताना ३७ वर्षांच्या काळात आपण

bpcauthor bpcauthor

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह बार मालकाला अटक

पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली

bpcauthor bpcauthor

बारावी परिक्षेत मुलिंचच बाजी, निकाल ९३.३७ टक्के, कोकण विभाग पहिला, मुंबई सर्वात कमी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार या प्रश्नावर काल २० मे रोजी बोर्डाकडून ठोस उत्तर देण्यात आलं. आज म्हणजेच मंगळवार, २१

bpcauthor bpcauthor

महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात फलक निष्कासनाची कारवाई आजपासून सुरू करण्यात आली असून ‘इ’ क्षेत्रिय कार्यालय क्षेत्रातील एकूण ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच येत्या

bpcauthor bpcauthor