सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याबद्दल महिलेवर गुन्हा दाखल
दिघी, दि. 4 (प्रतिनिधी) सार्वजनिक रस्त्यावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव करत सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 3) सायंकाळी सात…
ड्रेनेजचे पाणी बंद करण्यास सांगितल्याने दांपत्यास मारहाण
आळंदी, दि. 4 (प्रतिनिधी) घराच्या भिंतीलगत सोडलेले ड्रेनेजचे पाणी बंद करण्यास सांगितल्याने तिघांनी मिळून दांपत्यास मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 2) सकाळी खेड तालुक्यातील केळगाव येथे घडली. दिनेश एकनाथ…
जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणास मारहाण
पिंपरी, दि. 4 (प्रतिनिधी) जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 4) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास झिरो बॉईज चौक पिंपरी येथे घडली. रोहन…
कामावर यायचे नाही म्हटल्याने वरिष्ठास बेदम मारहाण
तळेगाव, दि. ४ (पीसीबी) कामावर यायचे नाही असे सांगितल्याने तीन जणांनी मिळून कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 1) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील नवलाख…
जैन, बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी महामंडळे, शिंदे सरकारची खैरात
मुंबई, दि. ४ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (४ ऑक्टोबर २०२४) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील वेगवेगळ्या विभागांतर्गत ३३ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.…
मद्यपान करून पोलिसांना धक्काबुक्की; दोघांना अटक
सांगवी,दि. ४ (पीसीबी)) मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या दोघांना समजावून सांगत असलेल्या पोलिसांना मद्यपिंनी धक्काबुक्की केली. याबाबत पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना गुरुवारी (दि. 3) दुपारी सव्वा बारा…
वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीचीच संधी महत्वाची;
४११५ ग्राहकांना सध्या नकोय नवीन वीजजोडणी पुणे, दि. ४ (पीसीबी) थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या जागेवर व्याज व विलंब आकारासह वीजबिलांची थकबाकी वाढतच जाणार आहे. जागेची मालकी बदलली तरी वीजबिलांची…
गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्ज घेतल्यास यापुढे 2 वर्षांची शिक्षा व 1 लाख रुपयांचा दंड
मुंबई, दि. ४ : राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सुभोशीकरण हा नेहमीच सामाजिक व राजकीय चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली विरासत म्हणजे हे गड किल्ले आहेत.…

