“हिंदू हिंदू काय म्हणताय? तिथे हिंदू-मुस्लीम सर्व भारतीय आहेत…
दि . २४ ( पीसीबी ) - जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले. या घटनेनंतर संपूर्ण…
पाकिस्तानवर लष्करी कारवाई कधी ?
दि . २४ ( पीसीबी ) - पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात देशभरातून आलेल्या २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्या हल्ल्यानंतर गुरुवारी बिहारमधून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे…
जम्मू काश्मीरमधून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवा
खासदार श्रीरंग बारणे यांची हवाई वाहतूक मंत्री, राज्यमंत्र्यांकडे मागणी पिंपरी, दि. २४ - जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर राज्यासह देशाच्या विविध भागातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले आहेत. पर्यटक तातडीने…
मला मुस्लिम असल्याची लाज वाटतेय
दि . २४ ( पीसीबी ) - कश्मीर खोऱ्यातील पहलगाममधील दहशतवादी हल्ला पाहिल्यात तब्बल 28 पर्यटकांनी आपला जीव गमावला, त्यानंतर देशभरातील लोकांचा संताप शिगेला पोहोचला. या भ्याड हल्ल्यानंतर अनेक सिनेकलाकार…
त्यांना कल्पनाही करता येणार नाही त्यापेक्षा मोठी शिक्षा मिळेल
बिहार, दि . २४ ( पीसीबी ) : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मोठे खुलासे होताना दिसत आहेत. तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू केला आहे. काही ठिकाणी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक…
टिकल्या काढून फेकल्या आणि सगळे अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो…
दि . २४ ( पीसीबी ) - काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि हे खोरं किंकाळ्यांनी भरून गेलं. निरपराध पर्यटकांना घेरून,…
भाजपकडून काश्मीर हल्ल्याचा जाहीर निषेध
दि . २४ ( पीसीबी ) - भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने जम्मू-काश्मीरमधील पलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करणे त्याचप्रमाणे…
४६.२ अंश सेल्सिअस तापमानासह, ओडिशाचे झारसुगुडा देशातील सर्वात उष्ण ठिकाण बनले
दि . २४ ( पीसीबी ) - ४६.२ अंश सेल्सिअससह, ओडिशाचे झारसुगुडा हे देशातील सर्वात उष्ण ठिकाण बनले आहे भारतीय हवामान खात्याने सांगितले की, महाराष्ट्रातील विदर्भ क्षेत्रातील चंद्रपूर हे देशातील…
दुषित पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आयुक्त शेखर सिंह यांची चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्र व निघोजे बंधाऱ्याला भेट*
पिंपरी, दि . २२ : इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून शहरातील नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी चिखली येथील जलशुद्धीकरण…

