काँग्रेसने सांगितला पंतप्रधान पदाचा फॉर्मुला

लोकसभा निवडणुकीचा निकाल अगदी चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 4 जूनला निकाल लागणार आहे. मात्र निकालापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक मोठं आश्वासन जनतेला दिल आहे. त्यामुळे

bpcauthor bpcauthor

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्काराने “बाबा कांबळे यांना सन्मानित

पिंपरी चिंचवड शहरामध्ये देण्यात येणारा अत्यंत मानाचा असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार 2024 यावर्षी कष्टकरी व कामगारांचे नेते बाबासाहेब कांबळे यांना प्रदान करण्यात आला. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या

bpcauthor bpcauthor

मतमोजणीपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली करा, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राने मोठी खळबळ

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे खेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदारांसोबत घनिष्ठ राजकीय संबंध असून ते त्यांच्या प्रभावाखाली काम करत आहेत, असा आरोप खेडचे प्रांताधिकारी तथा खेड-आळंदी

bpcauthor bpcauthor

महावितरणकडून स्मार्ट मीटरची सुरुवात स्वतःपासून

मुंबई, दि. ३१ मे २०२४: वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली असून महावितरणची १८ कार्यालये आणि कर्मचारी निवासमधील

bpcauthor bpcauthor

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज पिंपरीत “मनुस्मृती दहन” आंदोलन करण्यात आले.

इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या पाठ्यक्रम शालेय शिक्षण विभागाकडून तयार केलेला असून यामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश अभ्यासक्रमात केल्याने पुन्हा एकदा चातुवर्ण्य, अंधश्रद्धा याला खतपाणी घालण्याचे व समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे

bpcauthor bpcauthor

… तर विधानसभेच्या २८८ जागा लढविणार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

मराठा समाजासाठी सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना दिलं नाही तर विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची मोठी घोषणा पुण्यातून मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. इतकंच नाहीतर

bpcauthor bpcauthor

निकालानंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठे बदल होण्याची शक्यता असून राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये काही मंत्र्यांची खाती बदलली जातील, तसेच काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची

bpcauthor bpcauthor

मनुस्मृतीतले श्लोक अभ्यासक्रमात येणार का? – देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

मुंबई, दि. ३० (पीसीबी) - शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट केले जातील असा आरोप करुन महाड या ठिकाणी जितेंद्र आव्हाड महाडच्या चवदार तळ्यावर आंदोलन केलं. मनुस्मृती फाडताना त्यांच्याकडून अनावधानाने डॉ.

bpcauthor bpcauthor

लोकसभा निवडणूक निकालाबाबत शेअर बाजारचा अचूक अंदाज असा…

मुंबई, दि. ३० (पीसीबी) - लोकसभा निवडणुकीचे निकाल पुढील आठवड्यात ४ जून रोजी जाहीर होणार आहेत आणि शेअर बाजारासाठी हा मोठा दिवस आहे, त्यामुळे मार्केटमध्ये मतदानापासूनच अस्थिरता पाहायला मिळत आहे.

bpcauthor bpcauthor

एक हजार परताव्याच्या आमिषाने 49 लाखांची फसवणूक

पुनावळे, दि. ३० (पीसीबी) - गुंतवणूक केलेल्या रकमेवर 1000 टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीची 49 लाख 39 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 7 एप्रिल ते 7

bpcauthor bpcauthor