<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे &#8211; Pimpri Chinchwad Bulletin</title>
	<atom:link href="https://pcbtoday.in/tag/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://pcbtoday.in</link>
	<description></description>
	<lastBuildDate>Sun, 12 Feb 2023 08:20:54 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.5.4</generator>

<image>
	<url>https://pcbtoday.in/wp-content/uploads/2018/07/new-pcb-logo-150x150.png</url>
	<title>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे &#8211; Pimpri Chinchwad Bulletin</title>
	<link>https://pcbtoday.in</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय&#8230;</title>
		<link>https://pcbtoday.in/dont-worry-about-the-town-im-sitting-here/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 12 Feb 2023 08:20:54 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Pune]]></category>
		<category><![CDATA[कसबापेठ विधानसभा पोटनिवडणूक]]></category>
		<category><![CDATA[गिरीश बापट]]></category>
		<category><![CDATA[पिंपरी-चिंचवड]]></category>
		<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[भाजप]]></category>
		<category><![CDATA[भारत]]></category>
		<category><![CDATA[मुख्यमंत्री एकनाथ शिंदे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=149493</guid>

					<description><![CDATA[पुणे, दि. १२ (पीसीबी) : कसबापेठ विधानसभा पोटनिवडणूक चुरशी होणार असल्याचं चित्रं आहे. या निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी आणि हिंदू महासभेचा उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार आहे. मनसेने अजूनही कुणालाच पाठिंबा दिलेला नाही. तर दुसरीकडे भाजपमध्ये मानापमान नाट्य रंगल्याने भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे. मात्र, असं असतानाच भाजपसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="font-size: 12pt;color: #ff0000"><strong>पुणे, दि. १२ (पीसीबी) : कसबापेठ विधानसभा पोटनिवडणूक चुरशी होणार असल्याचं चित्रं आहे. या निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी आणि हिंदू महासभेचा उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार आहे. मनसेने अजूनही कुणालाच पाठिंबा दिलेला नाही. तर दुसरीकडे भाजपमध्ये मानापमान नाट्य रंगल्याने भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे. मात्र, असं असतानाच भाजपसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल भाजपचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, असं आश्वासनच गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. त्यामुळे कसब्याच्या निवडणुकीत बापट स्वत: लक्ष घालणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.</strong></span></p>
<p><span style="font-size: 12pt"><strong>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घोले रोड परिसरातील महात्मा फुले कला दालनात खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. गिरीश बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यानिमित्ताने शिंदे यांनी बापट यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास खलबतं झाली. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच यावेळी राजकीय परिस्थिती आणि कसब्याच्या निवडणुकीवरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.</strong></span></p>
<p><span style="font-size: 14pt;color: #800000"><strong>लवकर बरे होतील, कामाला लागतील</strong></span></p>
<p><span style="font-size: 12pt"><strong>या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. गिरीश बापटांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. त्यांची तब्येत बरी नाही. आम्ही जुने मित्र आहोत. सदिच्छा भेटीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते लवकर बरे होतील आणि कामाला लागतील असा विश्वास आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.</strong></span></p>
<p><span style="font-size: 12pt"><strong>कसब्याच्या निवडणूकिबद्दल त्यांनी स्वतःच मला सांगितले. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील, मी सांगायच्या आधीच त्यांनीच मला सांगितले. कसब्याची चिंता करू नका. मी इकडे बसलो आहे. आपलं नेटवर्क आहे. कामाला लागलो आहे, असं बापट यांनी सांगितल्याचं शिंदे म्हणाले.</strong></span><br />
<span style="font-size: 12pt"><strong>या दोन्ही जागा गेल्या अनेक वर्षे भाजपकडेच आहेत. लोकांचा भाजपच्या आमदारांवर विश्वास आहे. या मतदारसंघात भाजपने कामे केली आहेत. सरकारने कामं केली आहेत. या निवडणुकीत दोन्ही जागेवर भाजपचे उमेदवार निवडून येणार आहेत, असा दावाही शिंदे यांनी केला</strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !</title>
		<link>https://pcbtoday.in/maharashtra-bhushan-award-announced-to-appasaheb-dharmadhikari/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 08 Feb 2023 10:12:39 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Devendra Fadnavis]]></category>
		<category><![CDATA[pimpri chinchwad]]></category>
		<category><![CDATA[देवेंद्र फडणवीस]]></category>
		<category><![CDATA[पिंपरी-चिंचवड]]></category>
		<category><![CDATA[भाजप]]></category>
		<category><![CDATA[मुख्यमंत्री एकनाथ शिंदे]]></category>
		<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=149209</guid>

					<description><![CDATA[प्रबोधन वृत्तसेवाप्रबोधन वृत्तसेवा मुंबई, दि. ८ (पीसीबी) &#8211; ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्माधिकारी यांच्या नावाची घोषणा ट्विटद्वारे दिली आहे. यापूर्वी 2008 साली त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनाही मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. समर्थ [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="font-size: 14pt;color: #800000"><strong>प्रबोधन वृत्तसेवाप्रबोधन वृत्तसेवा</strong></span></p>
<p><span style="font-size: 12pt;color: #ff0000"><strong>मुंबई, दि. ८ (पीसीबी) &#8211; ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्माधिकारी यांच्या नावाची घोषणा ट्विटद्वारे दिली आहे. यापूर्वी 2008 साली त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनाही मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे.</strong></span></p>
<p><span style="font-size: 12pt"><strong>समर्थ रामदास स्वामी यांच्या श्रीमत् दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून लोकांचे निरुपण करण्यासाठी दिवंगत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे सुपुत्र डॉ. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ओळखलं जातं. श्री सदस्यांवर आलेल्या प्रत्येक प्रसंगांमध्ये त्यांना स्थिती देऊन उभं करणं, तसंच त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे धर्माधिकारी कुटुंबियांचं मूळ कार्य. “श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती रेवदंडा अलिबाग” माध्यमातून नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 सालापासून या कार्याची सुरुवात केली होती.</strong></span></p>
<p><span style="font-size: 12pt"><strong>श्रीबैठकीशिवाय अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी धर्माधिकारी कुटुंबियांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या. यासोबतच आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. श्रीसदस्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण कार्यक्रम, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, अंधश्रद्धा निर्मुलन इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून ते समाजोपयोगी कार्य करत असतात आणि समाज प्रबोधन करत असतात.</strong></span></p>
<p><span style="font-size: 12pt"><strong>सचिनदादा, राहुलदादा, उमेशदादा धर्माधिकारी यांच्यारुपाने धर्माधिकारी कुटुंबियांची तिसरी पिढीही तेवढ्याच तळमळीने याच समाजकार्यात सक्रीय आहेत. यापूर्वी 2014 मध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरुळने यांच्याकडून विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. 2017 मध्ये त्यांनी चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान, पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे.</strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>वायसीएमएचमधील उपकरणे, साहित्य खरेदीचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत लेखापरिक्षण करा; तुषार हिंगे यांची शासनाकडे मागणी</title>
		<link>https://pcbtoday.in/audit-the-procurement-of-equipment-materials-in-ycmh-through-third-party-mechanism-tushar-hinges-demand-to-the-government/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 01 Feb 2023 10:46:50 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Pimpri]]></category>
		<category><![CDATA[‘वायसीएम’]]></category>
		<category><![CDATA[उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस]]></category>
		<category><![CDATA[तुषार हिंगे]]></category>
		<category><![CDATA[पिंपरी-चिंचवड]]></category>
		<category><![CDATA[मुख्यमंत्री एकनाथ शिंदे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=148724</guid>

					<description><![CDATA[पिंपरी, दि.१ (पीसीबी) &#8211; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडून वैद्यकीय विभागासाठी व वायसीएम रुग्णालयासाठी झालेल्या उपकरणे व साहित्य खरेदीचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत लेखापरिक्षण (ऑडीट) करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="font-size: 12pt;color: #ff0000"><strong>पिंपरी, दि.१ (पीसीबी) &#8211; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडून वैद्यकीय विभागासाठी व वायसीएम रुग्णालयासाठी झालेल्या उपकरणे व साहित्य खरेदीचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत लेखापरिक्षण (ऑडीट) करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.</strong></span></p>
<p><span style="font-size: 12pt"><strong>याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात हिंगे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या रुग्णालय, दवाखाने यांच्यासाठी आवश्यक सर्व यंत्रे, अत्याधुनिक उपकरणे, साहित्य सामुग्री मध्यवर्ती भांडार विभागामार्फत केली जाते. गेल्या काही वर्षातील मध्यवर्ती भांडार विभागामार्फत मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय विभागाचे चार नवीन रुग्णालये सुरू झालेली असताना या रुग्णालयाला अधिकाधिक उपकरणे व साहित्य सामुग्री उपलब्ध करून देणे अभिप्रेत आहे. तरी देखील फक्त वायसीएम या रुग्णालयाकरिता सर्वाधिक उपकरणे व साहित्य खरेदी केली जात आहे.</strong></span></p>
<p><span style="font-size: 12pt"><strong>या पैकी काही उपकरण खरेदीमध्ये झालेले गैरप्रकार समोर आल्यानंतर या निविदा रद्द करण्याची नामुष्की मध्यवर्ती भांडार विभागावर आली. साहित्य किंवा उपकरणे ही निविदेतील स्पेशिफिकेशननुसार खरेदी केले जात नाहीत. खरेदी करून पुरवठा झाल्यानंतर या उपकरणांचा रुग्णांसाठी उपयोग केला जात नाही. यासारख्या अनेक तक्रारी वायसीएम रुग्णालयासाठी होणा-या खरेदीसंदर्भात आहेत. तरी देखील मध्यवर्ती भांडार विभाग आणि वायसीएम रुग्णालय यांचे अधिकारी संगनमताने चुकीचा कारभार करत आहेत.</strong></span></p>
<p><span style="font-size: 12pt"><strong>या सर्व प्रकारामुळे वायसीएम रुग्णालयासाठी मध्यवर्ती भांडार विभागामार्फत होणारी खरेदीप्रक्रिया गैर पध्दतीने व कंत्राटदारांना डोळ्यासमोर ठेवून राबविली जात असल्याचा संशय बळावतो. राज्य शासनाकडून प्रशासक नियुक्त केलेले आहे. हा सर्व कारभार राज्य सरकार मार्फत सुरू असल्याचे भासवून राज्य सरकार आणि भाजप पक्षाची बदनामी या सर्व प्रकारातून होत आहे. वायसीएम रुग्णालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या सर्व उपकरणे, साहित्य व इतर निविदाप्रक्रियेची त्रयस्थ संस्थेमार्फत सखोल चौकशी आणि विशेष लेखापरिक्षण (ऑडीट ) व्हावे. यामध्ये दोषी आढळणा-या अधिकारी व ठेकेदार यांच्याविरुध्द कठोर कारवाई अशी मागणी पत्रातून केली आहे.</strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>शिंदे-फडणवीसांना सरकार बनवण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रणच दिले नव्हते &#8211; &#8216;त्या&#8217; पत्रामुळे उडाली खळबळ</title>
		<link>https://pcbtoday.in/the-governor-did-not-invite-shinde-fadnavis-to-form-the-government-that-letter-caused-excitement/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 27 Jan 2023 06:29:58 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस]]></category>
		<category><![CDATA[नागपुर]]></category>
		<category><![CDATA[नाना पटोले]]></category>
		<category><![CDATA[पिंपरी-चिंचवड]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[मुख्यमंत्री एकनाथ शिंदे]]></category>
		<category><![CDATA[राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आमदार के.सी. पाडवी यांच्यावर चांगलेच चिडले]]></category>
		<category><![CDATA[शिंदे-फडणवीस सरकार]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=148555</guid>

					<description><![CDATA[मुंबई, दि.२७ (पिसीबी) : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार अस्तित्वात आल्यापासून महाविकास आघाडीचे अनेक नेते हे सरकार घटनाबाह्य असल्याचा दावा करत आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे. हा शपथविधी सोहळा रितसर [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #ff0000"><strong><span style="font-size: 12pt">मुंबई, दि.२७ (पिसीबी) : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार अस्तित्वात आल्यापासून महाविकास आघाडीचे अनेक नेते हे सरकार घटनाबाह्य असल्याचा दावा करत आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे. हा शपथविधी सोहळा रितसर पार पडला असला तरी तत्पूर्वी राज्यपालांकडून बहुमत असणाऱ्या पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं जातं.</span></strong></span></p>
<p><strong><span style="font-size: 12pt">पण शिंदे-फडणवीस सरकारला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांनी निमंत्रणच दिलं नव्हतं, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हा दावा केला आहे. संबंधित माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आल्याचंही नाना पटोलेंनी सांगितलं आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना नाना पटोलेंनी हा दावा केला.</span></strong></p>
<p><strong><span style="font-size: 12pt">यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाना पटोले म्हणाले, “खरं तर, माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत राजभवनातून एक पत्र मिळालं आहे. शिंदे-फडणवीसांना सरकार बनवण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रणच दिलं नव्हतं, अशा पद्धतीचं पत्र राज्यपालांच्या कार्यालयातून मिळालं आहे. आम्ही अनेकदा सांगत आहोत की, हे सरकार असंविधानिक आहे. पण आता माहिती अधिकारातून आणखी मोठी माहिती समोर आली आहे.”</span></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>आनंद दिघेंच्या जयंती निमित्त टेंभी नाक्यावर शिंदे-ठाकरे गट आमने-सामने, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मुख्यमंत्री उत्तर देणार का?</title>
		<link>https://pcbtoday.in/on-the-occasion-of-anand-dighes-birth-anniversary-shinde-thackeray-group-face-to-face-at-tembi-naka-will-the-chief-minister-respond-to-uddhav-thackerays-that-statement/</link>
		
		<dc:creator><![CDATA[PCB Author]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 27 Jan 2023 06:10:30 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[आनंद दिघें]]></category>
		<category><![CDATA[उद्धव ठाकरे]]></category>
		<category><![CDATA[एकनाथ शिंदे]]></category>
		<category><![CDATA[केदार दिघे]]></category>
		<category><![CDATA[खासदार]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्]]></category>
		<category><![CDATA[मुख्यमंत्री एकनाथ शिंदे]]></category>
		<category><![CDATA[राजन विचारे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://pcbtoday.in/?p=148552</guid>

					<description><![CDATA[मुंबई, दि.२७ (पिसीबी) : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज जयंती असून ठाण्यामध्ये या जयंतीच्या कार्यक्रमावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. टेंभी नाका येथे आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आनंद आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येला ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे हे ठाण्यात आरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी आले [&#8230;]]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="font-size: 12pt;color: #ff0000"><strong>मुंबई, दि.२७ (पिसीबी) : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज जयंती असून ठाण्यामध्ये या जयंतीच्या कार्यक्रमावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. टेंभी नाका येथे आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आनंद आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येला ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे हे ठाण्यात आरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर ते आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघेंना आदरांजली वाहतील, असे बोलले जात होते. मात्र उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी पाठ फिरवली. त्यामुळे शिंदे गटासहीत ठाण्यातील काही कडवट शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आज आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त आनंद आश्रम येथे ठाकरे गटाचे नेते अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. मात्र शिंदे गटाच्या नाराजीचा त्यांना सामना करावा लागू शकतो.</strong></span></p>
<p><span style="font-size: 14pt;color: #800000"><strong>५० खोके घोषणेवरुन ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचले</strong></span></p>
<p><span style="font-size: 12pt"><strong>उद्धव ठाकरे यांनी काल आरोग्य शिबिराच्या निमित्ताने राजकीय भाषण करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र तरिही त्यांनी निष्ठेच्या पंघरुणाखाली लपलेले लांडगे, असे वक्तव्य केले होते. तसेच ‘५० खोके…’ ही घोषणा काश्मीरमध्ये पोहोचली असल्याचेही ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यावर पलटवार करतील अशी शक्यता आहे. आज आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कॅबिनेट मंत्री दादा भुसे, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील आणि आमदार प्रताप सरनाईक अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.</strong></span></p>
<p><span style="font-size: 12pt"><strong>तर ठाकरे गटाकडून खासदार राजन विचारे, केदार दिघे आणि इतर नेते हे आनंद आश्रमात जाणार असल्याचे कळते. मात्र शिंदे गटाकडून त्यांचा विरोध होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच पुढच्या काही दिवसांत ठाण्यात जाहीर सभा घेऊन राजकीय भाष्य करु, असे सुतोवाच केले होते. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून आजच ठाकरेंना प्रत्युत्तर दिले जाऊ शकते.</strong></span></p>
<p><span style="font-size: 12pt"><strong>उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांची प्रॉपर्टीची चौकशी केली</strong></span></p>
<p><span style="font-size: 12pt"><strong>शिंदे गटाकडून आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता. जेव्हा दिघे यांचे निधन झाले, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला बोलावून घेतले होते आणि दिघे यांची प्रॉपर्टी किती आहे आणि ती कुणाकुणाच्या नावावर आहे, याची चौकशी केली होती. शिंदे म्हणाले की, मला वाटलं होतं ठाकरे हे दिघेंच्या कामाबाबत बोलतील. त्यांनी पक्ष कसा वाढवला? ठाण्यात आता पुढे कसे काम करायचे? यावर चर्चा होईल. मात्र उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाने मला धक्काच बसला, असा आरोप शिंदे यांनी केला होता.</strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
	</channel>
</rss>

<!--
Performance optimized by W3 Total Cache. Learn more: https://www.boldgrid.com/w3-total-cache/

Object Caching 28/156 objects using Disk
Page Caching using Disk: Enhanced 
Minified using Disk
Database Caching using Disk (Request-wide modification query)

Served from: pcbtoday.in @ 2026-04-20 06:21:15 by W3 Total Cache
-->