चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रात केंद्रीय सुरक्षा बलाने हाय अलर्ट जारी केला आहे. हिंजवडी येथील देशी विदेशी कंपन्यांना दहशवाद्यांकडून टार्गेट केले जाऊ शकते यामुळे हा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.