सावरकरांचे योगदान कुणालाही नाकारता येणार नाही

0
311
मुंबई, दि.२६ (पीसीबी) –’देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत व अन्य काही गोष्टींमध्ये सावरकरांचे काहीएक योगदान आहेच. ते कुणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे त्यावरून गैरसमज निर्माण करण्याचे कारण नाही,’ असे परखड मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले.