मुंबई, दि. २६ (पीसीबी) – ‘सर्जिकल स्ट्राइकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केले जात आहे. हा जवानांचा अपमानच आहे. दोन वर्षांपूर्वीच्या सर्जिकल स्ट्राइकने पाकचे शेपूट सरळ झाले नसेल तर दुसऱ्या ‘स्ट्राइक’ची धमकी कसली देता?’, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.