सरकार पाडण्याची गरज नाही ते आपोआपच पडेल – चंद्रकांत पाटील

0
553

मुंबई, दि.९ (पीसीबी) – राज्यामध्ये २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जवळपास एक महिन्याने सरकार स्थापन करायला गेला. त्यानंतर खातेवाटप करण्यासाठी एक महिन्याचा काळ गेला. त्यामुळे हे अनैसर्गिक सरकार पाडण्याची गरज नाही ते आपोआपच पडेल,’ असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार टीका केली आहे.