मुंबई, दि. १० (पीसीबी) – ‘भारत बंद’ मध्ये सहभागी न झालेली शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. सत्तेत राहून तोंडपाटिलकी करणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (सोमवार) येथे केली.
मुंबई, दि. १० (पीसीबी) – ‘भारत बंद’ मध्ये सहभागी न झालेली शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. सत्तेत राहून तोंडपाटिलकी करणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (सोमवार) येथे केली.