सत्तेत कोणीही चिरकाल नाही; गिरीश बापटांचे पुन्हा सत्ताबदलाबाबत विधान

0
358

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – उद्या सत्तेत कोणी ना कोणी येईल. इथे कुणीही चिरकाल राहिलेले नाही, याआधीही पुन्हा सत्ता येईल न येईल आत्ताच कामे करुन घ्या, असे वक्तव्य बापट यांनी एका जाहिर सभेत केले. ते मुंबईत एफडीएच्या कार्यक्रमात बोलत होते. देशात आता सत्याच्या प्रयोगाऐवजी सत्तेचे प्रयोग सुरु आहेत, असे वक्तव्य भाजप नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी केले.