व्यक्तीला जनतेच्या मायेचं कवच आहे, त्याला भय कुणाचे

0
331

मुंबई, दि.२५ (पीसीबी) –  महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे केंद्र सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, ‘अहो, ज्या व्यक्तीला जनतेच्या मायेचे कवच आहे, त्याला भय कुणाचे,’ असे मुंडे म्हणाले.