विमा कंपन्याच्या नफ्यातून कुणाला किती मिळाचे, सर्वांनाच माहित आहे – राजू शेट्टीं

0
350

अमरावती, दि, १८ (पीसीबी) – शिवसेने विमा कंपन्यांवनी विरोधात मोर्चा काठला होता, यावर विरोधकांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. विमा कंपन्याच्या नफ्यातून कुणाला किती वाटा मिळाचा हे सर्वांनाच माहित आहे. अशी नौटंकी आता चालनार नाही, असे म्हणत राजू शेट्टींनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

विमा कंपन्यांसोबत जो करार झाला त्यातील नियम आणि अटी या सरकारनेच ठरवलेल्या आहेत. करार झाल्यानंतर विम्याच्या रकमा जमा करुन घेतल्या होत्या त्यावेळी झोपा काडत होता का? असा सवाल राजू शेट्टींनी केला आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पीकविमा कंपन्यांवर मोर्चा काढला. यावरूनच विरोधकांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे.