राष्ट्रवादीमधून बाहेर गेलेल्या नेत्यांची १२ डिसेंबरनंतर घरवापसी – धनंजय मुंडे

0
488

पंढरपूर, दि. ९ (पीसीबी) – एखाद्या लाटेत निवडून आलेले सरकार फार काळ  राहत नाही, असा इतिहास सांगतो. त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या   भाजप शिवसेनेचे आमदार-  खासदार पुन्हा सभागृहात दिसणार नाही. तर येत्या १२ डिसेंबरनंतर  राष्ट्रवादीमधून बाहेर गेलेल्या नेत्यांची घरवापसी सुरु  होईल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते व  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.