Notifications

राम मंदिर बांधले नाही,तर भाजप सोडणार – साक्षी महाराज

By PCB Author

October 07, 2018

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – आज भारतीय जनता पार्टीचे अस्तित्व आहे, ते भगवान रामाच्या आशीर्वादामुळे आणि राम मंदिर आंदोलनामुळे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जर राम मंदिर बांधले नाही. तर भाजपच्या सदस्यतेचा राजीनामा देणार, अशी धमकी भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी दिली आहे.