नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली आहे. मात्र, राम मंदिर नक्कीच बनेल, कारण आम्ही राम मंदिराबाबत कटिबद्ध आहोत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालय आमचे आहे, असे भाजप आमदार मुकुट बिहारी वर्मा यांनी म्हटले आहे.