राम मंदिराच्या मुद्द्यावरून हिंदू-मुस्लीमांमध्ये दंगली घडवण्याचे कट- राज ठाकरे

0
406

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – राम मंदिराच्या मुद्द्यावरून ओवेसींसारख्या लोकांना हाताशी घेऊन दंगली घडवण्याबाबत बोलणी सुरू असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लिम दंग्यांवर निवडणूक जिंकायची आहे, असा घणाघातही राज ठाकरेंनी केला आहे. मुंबईतील विक्रोळी महोत्सवात राज ठाकरे बोलत होते.