मुंबई, दि. २० (पीसीबी) – देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणे, हा निवडणूक जुमला होता. त्याप्रमाणे आता राम मंदिर उभारणार असल्याचे भाजप सतत सांगत आहे. त्यामुळे हा देखील जुमलाच आहे का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.