राम कदमांविषयी प्रश्न करतील म्हणून चंद्रकांत पाटलांनी टोलवसुलीवर बोलणे टाळले   

0
671

लोणावळा, दि. १२ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुली थांबवण्यास राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून नकार दिला आहे. यावर राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले की, तुम्ही नंतर राम कदमांचा प्रश्न विचाराल, असे सांगून त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.