जळगाव, दि. ८ (पीसीबी) – राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) येथे पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव, दि. ८ (पीसीबी) – राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) येथे पत्रकार परिषदेत दिली.