राजस्थानात भाजपच्या १०० आमदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय

0
491

जयपूर, दि. २० (पीसीबी) – राजस्थानातील आमदारांची कामगिरी बघता १६० पैकी १०० आमदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपच्या कार्यकारिणीने घेतला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो’ अॅपवरही संबंधित आमदारांविरोधात स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली आहे.