जयपूर, दि. ११ (पीसीबी) – दर पाच वर्षांनी राजस्थानमध्ये सत्ता बदल होण्याचा ट्रेंड कायम राहिला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे विजयी झाल्या आहेत. मात्र, त्यांना आपल्या नेतृत्वाखाली सत्ता कायम राखण्यात अपयश आले आहे. काँग्रेसची राजस्थानात सत्तेकडे आगेकूच सुरू आहे.