मुंबई, दि. २० (पीसीबी) – राज्य विधीमंडळातील राजदंड मला मतदारसंघात घेऊन जाऊ द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा-कळव्यातील विधानसभा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (मंगळवार) केली आहे. याबाबत आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात राजदंड मतदारसंघात घेऊन जाण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे.
Home Notifications राजदंड मला मतदारसंघात घेऊन जाऊ द्या; जितेंद्र आव्हाडांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र