मुंबई, दि. १ (पीसीबी) – प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना का आडकाठी केली जाते, असा संतप्त सवाल करत गणेश मंडळांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
मुंबई, दि. १ (पीसीबी) – प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना का आडकाठी केली जाते, असा संतप्त सवाल करत गणेश मंडळांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.