मुंबई, दि. ८ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील एकमेव चांगले पाहुणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या वर्षां बंगल्यावर जनावरे नेऊन बांधावीत. त्याठिकाणी जनावरांच्या चारापाण्याची सोय चांगली होईल, अशी उपरोधिक टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.