मुख्यमंत्री उद्धवजींनी गृहखात्यामध्ये लक्ष घालावे

0
302

कोल्हापूर, दि.१० (पीसीबी) – घटनेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजींनी गृहखात्यामध्ये लक्ष घालून, महिलांवरील वाढत्या आत्याचारांच्या घटनांवर नियंत्रण आणावे, यासाठी मागणी केली आहे. ट्वीट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे.