‘मी टू’  प्रकरणात दोन्ही बाजू तपासून पाहणे गरजेचे – आदित्य ठाकरे

0
421

डोंबिवली , दि. १७ (पीसीबी) –  ‘मी टू’  प्रकरणात दोन्ही बाजू तपासून पाहणे गरजेचे आहे. एकीकडे कल नसावा, असे मत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.डोंबिवलीत आयोजित एका कार्यक्रमासाठी हजेरी लावण्यासाठी आदित्य ठाकरे आले होते. यावेळी ते बोलत होते.