मुंबई, दि. २९ (पीसीबी) – भाजप सरकारने मागाच्या दाराने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्यात मुंबई, नवी मुंबई, पुणे, लातूर आणि नागपूरसह काही बाजार समित्या राष्ट्रीय बाजार समित्या घोषीत करण्यात येणार आहेत. मात्र, ही सरकारची मक्तेदारी आहे. मात्र, सरकारचा हा प्रयत्न उधळून लावू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे –पाटील यांनी दिला आहे.