‘महिलांचा अपमान करणाऱ्या सरकारला शिवाजी महाराजांचे आशिर्वाद कसे लाभणार?’

0
445

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसने महिलांच्या सुरक्षेवरून पुन्हा एकदा आपल्या ‘जवाब दो’ या मोहिमेअंतर्गत राष्ट्रवादीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राम कदम यांचे नाव न घेता त्यांच्या बेताल वक्तव्यावरून असे मंत्री असणाऱ्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद यांना कसे लाभणार? असा सवाल उपस्थित केला आहे.