मराठा आरक्षणाबाबत राजकारण करणाऱ्यांची नावे योग्य वेळी सांगणार – नारायण राणे

0
747

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – कोणत्याही कायदेशीर अडचणी नव्हत्या, तरीही आरक्षण रोखण्यात आले, असे सांगून  राणे समितीने अहवाल दिल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यानंतर त्यामध्ये राजकारण झाले. नवीन सरकार आले आणि काही पेच निर्माण करण्यात आले, असा आरोप राणे समितीचे अध्यक्ष व खासदार नारायण राणे यांनी  केला आहे.