मुंबई, दि. २२ (पीसीबी) – भाजप-शिवसेना युती नाही झाली, तर आगामी लोकसभा लढवणार नसल्याची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी खडेबोल सुनावत कानउघडणी केल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई, दि. २२ (पीसीबी) – भाजप-शिवसेना युती नाही झाली, तर आगामी लोकसभा लढवणार नसल्याची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी खडेबोल सुनावत कानउघडणी केल्याचे सांगितले जात आहे.