भाजपा शिवरायांच्या वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय?

0
532

मुंबई, दि.१६ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपतींच्या प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. परंतु, छत्रपती उदयनराजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला, हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे.त्या बद्दल भाजपा शिवरायांच्या वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय? असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.