पाच राज्यातील निकालावर महाराष्ट्रात आत्मचिंतन व्हावे – एकनाथ खडसे   

0
471

जळगाव, दि. १२ (पीसीबी) – पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर संघटनात्मक व अन्य मुद्द्यांचे काय परिणाम झाले आहेत. याबाबत संशोधन करून महाराष्ट्रातील आगामी  निवडणुकांच्या दृष्टीने संघटनेला बळकटी आणण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.