नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे मोठे योगदान असून काँग्रेसने देशाला अनेक महापुरूष दिले आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देशाने जो संघर्ष केला. त्यामुळे देशाला अनेक महान नेते मिळाले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज (सोमवार) येथे केले.