त्यामुळे टाळ्या मिळतात, पण मते दुसरीकडे वळतात हे दिल्लीत दिसले – शिवसेना

0
312

मुंबई, दि.१८ (पीसीबी) – राष्ट्रहिताचे निर्णय मागे घेणार नाही आणि त्यासाठी दबाव आले तरी झुकणार नाही, अशी भाषा निदान सरकारने करू नये. त्यामुळे टाळ्या मिळतात, पण मते दुसरीकडे वळतात हे दिल्लीत दिसले. वाराणशीत उद्या वेगळे काही घडले तर काय कराल?,” असा टोला शिवसेनेच्या सामना’च्या अग्रलेखातून भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे.

Gepostet von Sanjay Raut am Samstag, 15. Februar 2020