“…तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही”

0
342

लातूर, दि. २७ (पीसीबी) – मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर होईपर्यंत पंतप्रधान नरेंद मोदी यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा आज अखिल भारतीय छावा संघटनेने दिला. आज लातूर इथे झालेल्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या नानासाहेब जावळे यांनी हा इशारा दिला.