डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करू- मुख्यमंत्री

0
331

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – मुंबईतील चैत्यभूमीजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते नागपुरात दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यावेळी बोलत होते.