मुंबई, दि. ११ (पीसीबी) – जे नको तेच मतदारांनी नाकारले आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पाच राज्यांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना उध्दव यांनी मतदारांचे अभिनंदन केले आहे.
मुंबई, दि. ११ (पीसीबी) – जे नको तेच मतदारांनी नाकारले आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पाच राज्यांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना उध्दव यांनी मतदारांचे अभिनंदन केले आहे.