जे नको तेच मतदारांनी उखडून फेकले – उध्दव ठाकरे

0
358

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – जे नको तेच मतदारांनी नाकारले आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पाच राज्यांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना उध्दव यांनी मतदारांचे अभिनंदन केले आहे.