नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – आसाममध्ये घुसखोरी करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या घोषणा काँग्रेसने भरपूर केल्या. मात्र, कारवाईची हिंमत त्यांच्यात नव्हती ही हिंमत आम्ही दाखवली, असे प्रत्युत्तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यसभेत दिले. यानंतर विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला.