घरात वाद विवादाला आमंत्रण देण्यासारखे असते दगडी घर… त्यामुळे ‘या’ तोट्यांना जावे लागते सामोरी

0
850

आपले घरातली लोक सांगतात कि, आमच्यावेळी पुर्वी मातीची घरे असायची. दगड, लाकूड, माती यांचा वापर करून घरे बांधली जात होती. परंतु, आता आधुनिक काळात विटा, सिमेंट, चुना व आसारीचा वापर घर बांधणीत केला जातो. शिवाय नवीन घर बांधणीच्या गोष्टी सुद्धा आलाय आहेत. शिवाय दगडी ठोकळे एकावर एक ठेवून घरे बांधली जात असत. मात्र या दगडाच्या घराचा आपल्या जीवनावर खूप प्रतिकूल प्रभाव पडत असतो. हे आपल्याला माहित नसते…. हा परिणाम कसा पडतो ते पहा…

१. आजूबाजूला, घरासमोर किंवा मागे पडलेली, जवळपास दगडी वास्तू असेल तर त्या घरात कोणत्याच बाजूने विकास होत नाही. मुलांच्या शिक्षणात बऱ्याचदा बर्‍याच अडचणी येतात.

२. घरासमोर दगडी जुनाट वास्तू किंवा घरासमोर मुरूमाची टेकडी असेल तर घरातील मुख्य व्यक्ती व त्याची मुलांमध्ये नेहमी भितीचे वातावरण असते. त्या घरातील प्रत्येकाला सतत अडचणींचा सामना करावा लागतो.

३. जर घरासमोर दगडी खांब असेल तर त्या घरातील मुख्य व्यक्ती भाननखोर असते. अशा व्यक्ती कुणाशीही वाद घालण्यात अग्रेसर भूमिका घेत भांडणात तत्पर असते.

४. जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एखादा मोठ्या आकाराचा दगड असेल तर त्या घरात नेहमी वादविवाद होतात. घरातील सदस्य नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. काही वेळेस त्या घरात नवरा बायको यांच्यात झालेले वाद विकोपाला जाऊन ते वेगळे होण्याची शक्यता असते.५. घरात पैसे येण बंद होत. घरात नेहमी गरीबी नांदते. शिवाय व्यवसाय व्यापारात तोटा सहन करावा लागतो. तसेच नोकरीतही वाद उद्‍भवत असतात.

६. पडक्या वास्तूच्या जवळ राहणार्‍याना तर अचडणी येतात तसेच त्याच्या आसपास राहणार्‍या नागरिकानाही मोठ्या अडचणीना तोंड द्यावे लागते.

७. काही घरात दगडाच्या कमानी उभ्या केलेल्या असतात. अशा घरात राहणार्‍या नागरिकांना मोठ्या अडचणींना समोरे जावे लागत असते.