Notifications कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषदेचा संबंध नाही – रवींद्र कदम By PCB Author - August 3, 2018 0 422 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp पुणे, दि. ३ (पीसीबी) – कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद यांचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी म्हटले आहे.