कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषदेचा संबंध नाही – रवींद्र कदम

0
422

पुणे, दि. ३ (पीसीबी) – कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद यांचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी म्हटले आहे.