Notifications

कोरेगाव भीमा हिंसाचाराला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार – प्रकाश आंबेडकर

By PCB Author

November 13, 2018

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – कोरेगाव भीमा हिंसाचाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याची पोलीस यंत्रणा जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारानंतर पोलिसांना आदेश दिले होते. त्याबाबतची माहिती  आयोगाने  मागवावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.