कोरेगांव भीमा हिंसाचार; शरद पवारांनी ‘या’ तीन घटकांना धरले जबाबदार

0
419

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – कोरेगांव भीमा हिंसाचारामागे उजव्या विचारांच्या गटाचा हात असावा, असा संशय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशी आयोगासमोर व्यक्त केला होता. १ जानेवारी २०१८ मध्ये आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. त्यामध्ये कोरेगांव भीमा येथील परिस्थिती सरकारला हाताळता आली नाही, असेही पवारांनी म्हटले होते.